Wednesday, 4 February 2015

गैरसमज भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद

असो आपल्यापैकी काहींचा भोळा गांधीवाद व काहींचा वैचारिक गांधीवाद ही अतिरम्य सुंदर कल्पना आहे व अण्वस्र सज्ज(ड) लोकांनी त्याची महती सांगावी हे म्हणजे
भुता तोंडी भागवत नाही का. >
हा खूप मोठा गैरसमज आहे की गांधीजींचा युद्धाला विरोध होता… गांधीजीनी मग इंग्रजांना युद्धात मदत केली असती का? पाकने १९४७ साली आक्रमण केल्यावर नेहरुंना प्रतिउत्तर देण्यास रोखले नसते का?
आफ्रिकेत त्यांना प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले म्हणून त्यांनी तेच काम इथे केले… बाकी इथे ५०० राजे, महाराजे, सरदार, नवाब होतेच की, त्यांचे सैनिक घेवून त्यांना एकत्रित करून तथाकथित जहाल हिंदुवाद्यानी लढा का दिला नाही? असे हजारो प्रश्न या हिंदुवाद्यांच्या षंढपणावर उठतात, जातीभेद करून लोकांमध्ये सतत insecurity ची भावना जागृत ठेवायची आणि आपले महत्व वाढवून घ्यायचे… हजारो वर्ष सत्ता उपभोगुन पण उपाशीच राहिले आणि सत्तेची हाव सुटत नाही… भारत हा गद्दारांचा देश आहे, म्हणून मोगल, इंग्रज इ. शिरले… नथुराम हा त्यातलाच एक…           
One of our friend rightly said <Depending on who writes history, a terrorist for one is martyr for another.… >
नत्थू व सावरकर यांच्या समर्थनार्थ जे काही लिखाण लिहिले गेले हे त्यांच्या नातेवाईकांनी(जातभाई) लिहिले…. याउलट गांधीजींवर जगातील नामवंत विचारवंतानी लिखाण केले… ही खूप साधी आणि बोलकी बाब आहे आणि ती आज लोकांना उमजलीय… आणि गांधीजी सारख्या माणसाचा न्यायनिवाडा करणारा हा कोण? एकटा माणूस हे करू शकतो? नाही…
अजय मक्तेदार

No comments:

Post a Comment