भारतात पाहिल्यानं १७९ इंग्रज आले , नंतर १०००
झाले , नंतर १०,००० आणि नंतर १,००,००० झाले
आणि या एक लाख इंग्रजांनी आपल्या ३० करोड
🇮🇳जनतेवर राज्य केले. कसे बर शक्य झाले ???
कारण जे १७९ पहिल्यांदा आले होते
त्यांनी आपला लोकांचा चांगला आभ्यास
केला होता आणि त्यांनी एक निष्कर्ष
काढला जो आजही 2014 सालीही लागू
होतो तो म्हणजे भारतीय लोकांना 📊"जाती-भेद,
धर्मभेद, गरीब-श्रीमंत, प्रांत भेद या गोष्टीनमध्ये
पेटवायचे मग हे ३० काय ३०० करोड जरी झाले तर
कधीही आपल्याबरोबर लढणार नाहीत कारण ते
एकमेकांनाच कापत बसतील. कधीही एक होऊ
शकणार नाहीत एवढा द्वेष मनामध्ये भरेल.
मी हिंदु, मी मुस्लिम ,मी मराठा, मी धनगर , मी ब्राहमण, मी दलित ..
मी आमुक आणि मी तमुक.... झाल यातच
आम्ही आमचे श्रेष्ठत्व मानतो.
1857मध्ये पहिला ऊठाव ⛅झाला हिंदु मुस्लिम एकत्र लढले ब्रिटीशांविरूध्द .
मग ब्रिटिशांनी हिंदु मुस्लिमांतील फुटीरवाद्यांना 🔪भडकवले मग त्यांनी फुटीरवादी गट तयार केले
पण त्याच वेळी गांधी,भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, खान अब्दुल गफार खान यांचा स्वातंत्र्यसंग्रामात⛅ प्रवेश .
सर्व जातींचे एकत्रीकरण . असहकार चळवळ 🌍जागतिक ईतिहासात पहिल्यांदाच सर्व जाती गरीब श्रीमंत व प्रांत एकत्र लढले
सुभाषबाबुंची आझाद हिंद सेना 🇮🇳स्थापन तेथेही हिंदु मुस्लिम एकत्र.
भगतसिंगनेही 🇮🇳सशस्त्र क्रांतीसोबतच जातीवादाविरूध्द आंदोलन छेडले मी नास्तिक का ?
पुस्तक लिहले
ईंग्रजांना पुन्हा 6मोठे झटके
मग पुन्हा फुटीरवाद्याशी (हिंदुत्ववादी आणि मुस्लिम लीग )चर्चा
वेगवेगळे गट स्थापन.
सावरकर गोळवळकरांचा🚩 हिंदुसाठी फुटीरवादी गट,
जीनांचा मुस्लिमांसाठी फुटीरवादी🇸🇦 गट
सावरकरांकडुन द्विराष्ट्र सिध्दांत मांडुन या पुस्तकात हिंदुचे वेगळे राष्ट्र करण्याची मागणी त्या पाठोपाठ जीनांकडुन पण मुस्लिम राष्ट्र वेगळे करण्याची मागणी. त्यासाठी असंख्य दंगली आणि रक्तपात
भारत पाकिस्तान वेगवेगळे झाले.
परंतु गांधी पटेल नेहरू आंबेडकर यांच्यामुळे भारत हे सर्व एकत्र नांदतील असे धर्मनिरपेक्ष राष्ट्र संविधान तयार करुन बनवले गेले
पाकिस्तान धर्माच्या आधारावर वेगळे तर झाले पण त्यांनंतरही त्याचे अनेक तुकडे झाले
परंतु भारत अजुनही एकत्रच.
फुटीरवादी गटांकडुन मंदिर-मस्जिद जात धर्म यांच्या नावाने. आजपर्यंत छोट्या मोठ्या दंगली भडकल्या हल्ले झाले पण तरी आम्ही पुन्हा एकत्र होतो कारण ईतिहासच तसा आहे सुभाषचंद्र, भगतसिंग आणि गांधीजी बरोबर लढणारे कोट्यावधी सत्याग्रही हे धर्मनिरपेक्ष देशासाठी लढले
जाता नाही ती जात, इंग्रजांनी केली वाताहात।
आपण बनवले गेलो हातोहात,
आतातरी उठा आणि धरा माणूसकीचा हात।
पटत असेल तर आचरणात आणा नाहितर आजही कोेणत्या जाती पंथ धर्मांचे गुलाम बनुन जगा ॥
एकत्र रहावस वाटल तर शेयर करा