Sunday, 23 November 2014

ईंदिरा गांधी सत्य व अफवा

इंदिरा प्रियदर्शिनी....
हे नाव घेतले कि अनेकांच्या पोटात पोटशूळ उठते.
संस्थानिक कोण होते , हे तपासून पहा.
त्यांचे तनखे बंद करणे..
बँका कोणाच्या मालकीच्या होत्या पहा..
त्या रात्रीतून देशाच्या मालकीच्या करणे...
त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेले ती यादी तपासा... ..
मग बांगलादेश युद्ध झाले ...
इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले.
जनता फिदा झाली .
मग रणरागिणी वगैरे म्हणावे लागले.
कामुनिस्त्ताच्या ७१ खासदारणी पाठींबा दिलेले सरकार होते ते, पाडताही येत नव्हते.

मग भारताने पहिला अणुस्फोट केला १९७५ साली..अमेरिकेची दादागिरी झुगारून.

सिक्कीम हे स्वतंत्र राष्ट्र १६ मे १९७५ रोजी इंदिराजींच्या राजकीय चातुर्याने भारतात सामील झाले ...
त्यावर संसदेत चर्चा कोण मागितली..
तपासा.
अशा जन नेत्याची मग बदनामी करण्याचे शाखेत ठरले...
महात्म्याची हत्या तर करूनच टाकली होती...
नेहरूंची बदनामी करू..
भारतीय समाज मजेशीर आहे . व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्याची फार वेळा गल्लत करतो.याचाच युक्ती म्हणून वापर करण्याचे ठरले .
महत्वाचे
पाप  इंदिराजींनी केलं ,
ते
म्हणजे ४२ कि ४४ वी घटना दुरुस्ती केली.
काय होती ती?
संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील
समाजवादी समाजरचना हा शब्द घटनेत समाविष्ट करून भारत हा समाजवादी धर्मनिरपेक्ष देश असेल हेच संविधानात टाकून
दिले.
या अति गंभीर गुन्ह्याची शिक्षा देण्याचे
समाजकंटकांनी ठरविले.
मग द्वेष कसा निर्माण करावयाचा तर अगदी सोप्पे!
मुस्लिम म्हणा , नाहीतर उगाच जोडून टाका.

मग नेहरुचे पूर्वज मुस्लिम. इंदिराजींचे पती मुसलमान...कानगोष्टी सुरु..शाखेवर.

याला म्हणतात कुजबुज मोहीम.
हेच तर सनातन्यांचे पराभवी हत्यार.

कुजबुजीचा एक फायदा असतो...पुरावा देण्याची जबाबदारी नसते.२/३ पिढ्यानंतर हि कुजबुज थोडी अधिक�
Thanks to Uttamkumar Holikar

No comments:

Post a Comment