असहकार आंदोलनाच्या प्रसंगी लो. टिळकांनी काय केले असते? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, टिळकांनी लाला लजपत राय, दास व नेहरू यांच्याप्रमाणेच गांधींचे अनुकरण केले असते. गांधींनी कॉंग्रेसचे बहुमत काबीज केल्यास आपल्या अनुयायांसह गांधीना एकनिष्ठ साहाय्य करण्याचे वचन टिळकांनी दिले होते. वचनाला टिळक किती जागत याचा प्रत्यय जगाला आहेच. -इतिहासाचार्य वि. का. राजवाडे [`चित्रमय जगत' मासिकाच्या १९२२ ऑगस्टच्या अंकातील `सध्याचे भारतीय राजकारण' हा लेख]
No comments:
Post a Comment