हरिजनांची परिस्थिती सुधारण्याकरिता गांधीजी घडवत असलेली मूक सर्वंकश क्रांती इथे दिसेल.
-----------
२३६. रतलाममधील हरिजन
मझ्या प्रार्थना प्रवचनात (पाहा प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर २६, १९४७) रतलाम येथील ज्या घोणणेचा मी उल्लेख केला होता ती खाली देत आहे. (तिच्यातील केवळ निवडक भाग दिला आहे.) ही घोषणा विजयादशमीला म्हणजे २ सप्तेंबर १९४७ला करण्यात आली होती. (स्पष्ट आहे की ही चूक आहे. विजयादशमी २४ ऑक्टोबरला होती.)
१. ज्याप्रमाणे सर्व देवळे सवर्णांकरिता पूजाअर्चेकरिता खुली आहेत त्याचप्रमाणे तीहरिजनांकरिताही उघडी असतील.
२. सर्व सार्वजनिक विहिरी आणि संस्थानाने बांधलेल्या सर्व विहिरी तसेच पाण्याच्या टाक्या, पाण्याचे नळ इत्यादी हरिजनांकरिताही उघडे राहतील.
३. सर्व सार्वजनिक ठिकाणे उदाहरमार्थ धर्मशाळा, हॉटेल, भोजनालय, दुकाने, रंगमदिर, चित्रपटगृह हे सध्याही एखाद्या विशेष वर्गाकरिता नाहीत. ते हरिजनांकरिताही उघडे राहतील आणि तिथे सवर्णांना ज्या सेवा, सोयी व सुविधा दिल्या जातात त्याच हरिजनांनाही दिली जातील. त्यांना सरकारने वा नगरपालिकेने परवानगी दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचाही उपयोग करण्याचीही परवानगी राहील.
४. हरिजनानांना शासकीय शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवेश दिला जाईल व त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
५. शासकीय नोकऱ्यांच्या भरतीमध्ये हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील.
६.सर्व शासकीय कार्यालये, न्यायलये, रुग्णालये आणि इतर शासकीय इमारती यांच्यात हरिजनांना खुला प्रवेश असेल.
७.दागदागिने वा चांगले कपडे घालण्यावर, मिरवणूक काढण्यावर व सणवार साजरे करण्यावर हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील.
शहरातील वा गावातील कोणत्याही भागात घर घेण्याबद्दल वा जमीन घेण्याबद्दल हरिजनांवर कोणतेही निर्बंध नसतील. ते कुठीही जमीन वा घर विकत घेऊ शकतील.
हरिजन, नोव्हेंबर ९, १९४७
-----------------
महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९७, पृष्ठ २६२.
Blog by people for People, Creative Ideas, Inspirational and Motivational stories, Myths and Facts, Social activities
Blog Archive
-
▼
2016
(111)
-
▼
August
(29)
- व्हाटस्अॅप वरील कॉन्टॅक्ट व माहिती फेसबुकवर share ...
- गोविंदावरील तथाकथित हिंदू लोकांच्या कंगावेखोर पोस...
- मॅड फॉर पीस - डॉ. प्रदीप आवटे
- मानवी मनाचे दोन ऊर्जास्त्रोत -वानप्रस्थ' गणेश देवी
- ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ डोपिंगच होतं असं नाही, आयुष...
- किती जन्मांचा हा विटाळ-इंडिया अनटचड सतत सुरुचं आह...
- इमेल्सच्या attacmentमधील व्हायरस
- काश्मीर प्रश्न आणि पंडित नेहरू समज गैरसमज -अजित पि...
- महात्मा गांधी को भारत का राष्ट्रपिता क्येँ कहा जात...
- हरिजनांची परिस्थिती सुधारण्याकरिता गांधीजी घडवत अस...
- पटेल के लिए धर्मनिरपेक्षता केसी त्यागी,
- सरदार वल्लभभाई पटेल
- गोळवलकर गुरुजींच्या भेटीनंतर महात्मा गांधीजींनी गो...
- भारत के स्वाधीनता आंदोलन का नेतृत्व महात्मा गांधी ...
- या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. ...
- लग्न एका वादळाशी-डॉ. ऊर्मिला सप्तर्षी
- स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसतोय- आनंद शितोळे
- नथुराम गांधीहत्येनंतर स्वतःहुन पोलिसांच्या स्वाधीन...
- स्वातंत्र्यसैनिकांचे तुलनात्मक बोगस लेख उत्तर
- शुरवीर भगतसिंग, महात्मा गांधी आणि फाशी
- पंडित जवाहरलाल नेहरु समज गैरसमज
- अंधभक्तासोबत झालेली चर्चा(अंधभक्त -अनुयायी नव्हे) ...
- चांगले विचार युवा व्याख्यानमाला पुष्प पाचवे- आरोग्य
- मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देणा...
- बंद कर दिया सांपों को सपेरे ने यह कहकर, अब इंसान ह...
- भाषा मानसाची गोड असावी
- जीवनाचे गटार करणा-या अनिष्ट सवयी कायमच्या सोडण्याच...
- आषाढ अमावस्या (गटारी अमावस्या ) नक्की आहे काय आपण ...
- माझ्यासमोर आलेल्या प्रत्येक माणसाकडून शिकत गेलोय. ...
-
▼
August
(29)
Tuesday, 16 August 2016
हरिजनांची परिस्थिती सुधारण्याकरिता गांधीजी घडवत असलेली मूक सर्वंकश क्रांती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment